Sunday, August 23, 2020

किंबहुना कृषी जिणें । गोधनें राखोनि वर्तणें ।(एकतरी ओवी अनुभवावी).


किंबहुना कृषी जिणें । गोधनें राखोनि वर्तणें ।(एकतरी ओवी अनुभवावी).
ज्ञानेश्‍वरांनी शेतीच्या उदाहरणातून अध्यात्म शिकवले. मुळाशी पाणी घाला. पाण्याची बचत होते. झाडही उत्तम वाढते. वाया जाणारे पाणी वाचवा. ठिबक सिंचनाचा विचार त्याकाळातही होता. फक्त आता उत्पादने घेताना हा विचार ठेवा. वाचा सविस्तर
 on इये मराठीचिये नगरी. 

 Download App @ 

No comments:

Post a Comment