Thursday, August 20, 2020

जलसंधारणाचा विचार ज्ञानेश्‍वरीत ! ... वाचा सविस्तर

 

जलसंधारणाचा विचार ज्ञानेश्‍वरीत ! 

पावसाचे जास्तीत जास्त पाणी जमिनीत मुरावे यासाठी वृक्ष लागवडीची गरज आहे. अधिक वृक्ष असलेल्या ठिकाणी पाण्याचा निचरा जलद होतो. बरेचसे पाणी वृक्षच शोषून घेतात. हे विचारात घेऊन पाणथळ जमिनी क्षारपड होऊ नयेत यासाठी वृक्ष लागवड केली जाते.

- राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8999732685

पातलेया झाडाचें मूळ । मागुतें सरों नेणेचि जळ ।

जिरालें कां केवळ । तयाचांचि आंगीं ।। 174 ।। अध्याय 17 वा

ओवीचा अर्थ - झाडांच्या मुळाशी पोचल्यावर मग पाणी जसे मागे सरणे जाणतच नाही, तर केवळ त्याच्याच ठिकाणी जिरते.

वाचा सविस्तर...on इये मराठीचिये नगरी. 

Download App @ https://play.google.com/store/apps/details?id=com.atharv.iye_marathichiye_nagari

No comments:

Post a Comment