तवं संग्रामीं सज्ज जाहले । सकल कौरव देखिले । लीला धनुष्य उचलिलें । पंडुकुमरें ।। ( एकतरी ओवी अनुभवावी ).
साधनेच्या युद्धात क्रोधावर जिंकण्यासाठी मन प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा. राग का येतो? चिडचिड का होते? मनामध्ये येणारे विचार यास कारणीभूत आहेत. यासाठी मनात येणारे विचार हेच मुळात राग मुक्त असावेत. राग आलाच तर त्याचा त्याग करण्याचा प्रयत्न करायला हवा.
वाचा सविस्तर on इये मराठीचिये नगरी.
Search Iye Marathichiye Nagari app on Google Play Store
Download App @
https://play.google.com/store/apps/details?id=com.atharv.iye_marathichiye_nagari

No comments:
Post a Comment