आतां तो उदार कैसा वर्षेल । तेणें अर्जुनाचळु निवेल । नवी विरुढी फुटेल । उन्मेषाची ।। (एकतरी ओवी अनुभवावी).
समस्यांच्या उन्हाळ्याला भीऊ नये. घाबरू नये. ताठमानेने या समस्यांना सामोरे जाण्याचे मन ठेवायला हवे. साधनेतही असे उन्हाळे येतात. पण या उन्हाने मनातील रोगट विचार मारण्याचा विचार करायला हवा. मनाची नांगरट ही उन्हाळ्यापूर्वी व्हायला हवी.... वाचा सविस्तर विश्र्वाचे आर्त यामध्ये on इये मराठीचिये नगरी app
Search Iye Marathichiye Nagari app on Google Play Store
No comments:
Post a Comment