नव्या कृषी कायद्यावरून सध्या बरेच वांदग उठले आहे. नेमके हा कायदा शेतकऱ्यांना फायद्याचा आहे की तोट्याचा हे जाणून घेणे गरजेचे आहे. आंदोलने करून सरकारवर दबाब आणता येऊ शकतो. सरकारला वेठीस धरता येते पण यापेक्षा यावर सविस्तर चर्चा करून यातील फायदे तोटे विचारात घेतले तर सर्वांचेच हीत आहे. यासाठी कृषी तज्ज्ञ या नव्या कायद्याबद्दल सांगतात. या संदर्भातील लेख…
नव्या कृषी कायद्यावर कृषी तज्ज्ञांचे मत… - वाचा सविस्तर लिंकवर क्लिक करून
ज्ञानेश्वरीतील ओवीवर निरुपण यासह अध्यात्मिक लेख हे विश्वाचे आर्त यामध्ये सविस्तर वाचा. यासह काय चाललयं अवतीभवती यामध्ये आसपासच्या घडामोडी, शेती पर्यावरण ग्रामीण विकास, नवं संशोधन, सत्ता संघर्ष, पर्यटन, करियर स्पर्धा परिक्षा, मुक्त संवाद या विविध विभागात मान्यवरांचे वैचारिक लेख वाचण्यासाठी जरूर इये मराठीचिये नगरी या वेबसाईटला भेट द्या..त्यासाठी करा क्लिक लिंकवर...
http://iyemarathichiyenagari.com/
No comments:
Post a Comment