मराठी ज्ञानभाषा व्हावी तिचा वापर वाढावा यासाठी प्रयत्न केले तर भाषा आपोआपच टिकेल. मुळात मराठी भाषा ही अमर आहे हे विचारात घ्यायला हवे. हे अमरत्व कशाने आले आहे. याचाही विचार करायला हवा. चिंतन, मनन करायला हवे.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे
मऱ्हाठिचिंये नगरी । ब्रह्मविद्येच्या सुकाळु करी ।
घेणे देणें सुखचिवरी । हो देई या जगी ।। 16 ।। श्री ज्ञानेश्वरी अध्याय 12 वा
ओवीचा अर्थ – या मराठी भाषेच्या गावांत आत्मज्ञानाची रेलचेल कर व या जगाला केवळ ब्रह्मसुखाचेंच घेणे देणे होऊ दे.
वाचा सविस्तर लिंकवर क्लिक करून .....
ज्ञानेश्वरीतील ओवीवर निरुपण यासह अध्यात्मिक लेख हे विश्वाचे आर्त यामध्ये सविस्तर वाचा. यासह काय चाललयं अवतीभवती यामध्ये आसपासच्या घडामोडी, शेती पर्यावरण ग्रामीण विकास, नवं संशोधन, सत्ता संघर्ष, पर्यटन, करियर स्पर्धा परिक्षा, मुक्त संवाद या विविध विभागात मान्यवरांचे वैचारिक लेख वाचण्यासाठी जरूर इये मराठीचिये नगरी या वेबसाईटला भेट द्या..त्यासाठी करा क्लिक लिंकवर...
http://iyemarathichiyenagari.com/
No comments:
Post a Comment